शनिवार, १ मार्च, २०२५

आत्मबोध 1

 11. गुरु शिष्याला त्याच्या स्वस्वरुपाची जाणीव करून देतात.

12. विश्व स्वयंचलित आहे.

13. चुकीचे रस्ते फार दूर जात नाहीत.

14. जगात सर्वत्र द्वैत आढळते.

15. या जगात सर्व प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होत राहते, नव्याने काहीच घडत नाही.

16. लोक चमत्काराच्या मागे धावतात.

17. साधक स्वतःच्या क्षमता वाढविण्यात व्यस्त असतात.

18. शिकण्याची संधी नेहमीच उपलब्ध असते.

19. सर्व गरजा पूर्ण करता येऊ शकतात मात्र सर्व इच्छा पूर्ण करता येऊ शकत नाहीत.

20. भौतिक जीवनातील निरर्थकता ध्यानात येण्याला वैराग्य असे म्हणतात.

                                 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा